अतिवृष्टीमुळे राज्यातील २५ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान..!Crop Insurance
पुणे, महाराष्ट्र – यावर्षी राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेतीचे अतोनात नुकसान झाले असून, यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. प्राथमिक अंदाजानुसार, २५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यावर सरकारने २२१५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे, मात्र पिक विमा योजनेत यावर्षी करण्यात आलेल्या बदलांमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच बिकट … Read more