अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना कशी मिळणार? Nuksan Bharpai
महाराष्ट्रामध्ये यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढावले आहे. पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे आणि त्यातच पीक विमा आणि सरकारी मदतीच्या नियमांमध्ये झालेल्या बदलांमुळे शेतकऱ्यांच्या मदतीत कपात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पीक विमा योजनेतील बदल आणि त्याचे परिणाम Nuksan Bharpai यंदाच्या पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईसाठी फक्त ‘पिक कापणी प्रयोगाला’ … Read more