३ महिन्यात कर्जमाफी द्या अन्यथा…; हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं, karj mafi
karj mafi महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती नेहमीच बिकट राहिलेली आहे. अनेकदा सरकारी योजना असूनही त्यांचा लाभ वेळेवर मिळत नाही, आणि याचंच एक ज्वलंत उदाहरण अकोल्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत समोर आलं आहे. २०१७ मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’ अंतर्गत कर्जमाफीची घोषणा झाली, आणि अकोला जिल्ह्यातील २४८ शेतकऱ्यांना याचे प्रमाणपत्रही मिळाले. पण दुर्दैवाने, गेल्या आठ वर्षांपासून या … Read more