ओला दुष्काळ जाहीर करून पीकविमा मंजूर करावा… Crop Insurance
नांदेड: यावर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील जिरायती पिकांसह फळबाग आणि बागायती पिके पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत, ज्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. Crop Insurance जिल्ह्यात आत्तापर्यंतच्या सरासरी पर्जन्यमानाच्या तब्बल ११५% हून अधिक पाऊस झाला आहे. विशेषतः मागील आठवड्यात झालेल्या तुफानी अतिवृष्टीने परिस्थिती आणखी बिकट केली … Read more